tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post7777832737572628975..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: निक्कालअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-3001446518097923042010-12-01T06:43:42.080-08:002010-12-01T06:43:42.080-08:00गौरी +१००.गौरी +१००.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-16276338987839295222010-11-26T09:09:35.443-08:002010-11-26T09:09:35.443-08:00खर तर ब्लोग आपण आपल्या समाधानासाठी लिहतो. ज्या वाच...खर तर ब्लोग आपण आपल्या समाधानासाठी लिहतो. ज्या वाचकांना आवडतॊ ते तस कळवतात.<br /><br />स्पर्धा म्हणल की निकाल आलाच व तो सगळ्याना पटेल अस नाही.तेंव्हा आपल्य़ा समाधानासाठी आपण लिहित राहवयाचे.sudhirkeskarhttps://www.blogger.com/profile/03868778449137794179noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66988898448260140912010-11-26T08:09:06.163-08:002010-11-26T08:09:06.163-08:00गौरीच्या प्रतिक्रियेतलं शेवटचं वाक्य म्हणजे सार आह...गौरीच्या प्रतिक्रियेतलं शेवटचं वाक्य म्हणजे सार आहे सगळ्याचा. अतिशय परफेक्ट !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54619571854287960562010-11-25T21:17:22.131-08:002010-11-25T21:17:22.131-08:00अपर्णा, मागच्या वर्षीच्या स्पर्धेनंतर मी ठरवलं होत...अपर्णा, मागच्या वर्षीच्या स्पर्धेनंतर मी ठरवलं होतं, यापुढे कुठल्याही स्पर्धेला ब्लॉग पाठवायचा नाही म्हणून. कारण ब्लॉग स्पर्धेला पाठवला, म्हणजे तो आपल्यापुरता राहात नाही. नकळत इतर ब्लॉगशी तुलना, आपल्याला लिहायचंय ते लिहिण्याऐवजी ज्याला जास्त प्रतिक्रिया मिळतील असं लिहिणं हे सगळं नकळत सुरू होतं मझ्या बाबतीत तरी. या वर्षीचे निकाल बघितल्यावर तर वाटलं, फार चांगलं केलं यात भाग नाही घेतला ते.<br /><Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26316369462797168442010-11-25T04:55:11.111-08:002010-11-25T04:55:11.111-08:00खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेल...खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेलं नाहीये. लेखनातल्या सातत्याचा अभाव आहे; तरीही असे ब्लॉग्ज पुरस्कारांच्या यादीत आहेत. सगळ्यांत धक्कादायक म्हणजे जातीद्वेषाने बरबटलेल्या, काही विवक्षित जातींविरुद्ध आपल्या मतांची गरळ ओकणार्या छिद्रान्वेषी माणसांनाही विजेत्यांच्या यादीत समाविष्ट केलं गेलं आहे.... Sickening!संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52238761727224205412010-11-25T04:55:10.294-08:002010-11-25T04:55:10.294-08:00खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेल...खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेलं नाहीये. लेखनातल्या सातत्याचा अभाव आहे; तरीही असे ब्लॉग्ज पुरस्कारांच्या यादीत आहेत. सगळ्यांत धक्कादायक म्हणजे जातीद्वेषाने बरबटलेल्या, काही विवक्षित जातींविरुद्ध आपल्या मतांची गरळ ओकणार्या छिद्रान्वेषी माणसांनाही विजेत्यांच्या यादीत समाविष्ट केलं गेलं आहे.... Sickening!संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28775832411546123342010-11-25T02:56:57.433-08:002010-11-25T02:56:57.433-08:00स्वत:साठी आणि आपला ब्लॉग नेहमी वाचणारयांसाठी आपण अ...स्वत:साठी आणि आपला ब्लॉग नेहमी वाचणारयांसाठी आपण असच लिहत राहायच...-तुझ्यासारखाच एक नापास मुलगाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-8540169219100213992010-11-25T02:28:35.045-08:002010-11-25T02:28:35.045-08:00अपर्णा,
हे खरंच की आपलं खरं पारितोषिक म्हणजे आपल्य...अपर्णा,<br />हे खरंच की आपलं खरं पारितोषिक म्हणजे आपल्या वाचकांचं प्रेम आणि त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. स्पर्धा म्हणजे नेहमीच चान्सेसचाही खेळ असतोच.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26001900851942360452010-11-24T22:38:18.136-08:002010-11-24T22:38:18.136-08:00अपर्णा,
"ब्लॉगने आपल्याला काय दिलं ह्यात बक्ष...अपर्णा,<br />"ब्लॉगने आपल्याला काय दिलं ह्यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलं बरं" हे तंतोतंत पटलं.<br />मला तरी असं वाटतं कि ह्या विषयावर चर्चा न होणं हेच बरं. बरेचसे लिहिणारे स्पर्धा म्हणून नक्कीच लिहित नाहीत. परीक्षकांना आवडलेले ब्लॉग्स बक्षीसपात्र झाले, बाकीचे नाही. ह्या बाबतीत पुलंच्या असा मी आसामी मधल्या कीर्तनकारचे तत्त्वज्ञान मला आवडते: "राजहंसाचे चालणे जागी Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69120460170015150022010-11-24T21:51:40.644-08:002010-11-24T21:51:40.644-08:00अपर्णा, एक्का झटक्क्यात सगळळयांन निक्कालात काढलंस ...अपर्णा, एक्का झटक्क्यात सगळळयांन निक्कालात काढलंस तू तर !!!<br /><br />पण खरंच बरेच निर्णय वादग्रस्त आहेत.. स्पर्धेचे निकष काय होते हे जोवर संयोजक जाहीर करत नाहीत तोवर त्यांना टीकेचा सामना हा करावाच लागणार.. इल्लाज नाही ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com